News

हा तर मुंबईतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेला लॅण्डजिहादच…..

उघड उघड नियमांची पायमल्ली करत सरकारी जमीन मदरसा (madarsa)मस्जिदसाठी आंदण देण्याइतपत लालची भ्रष्ट अधिकाऱ्यांची मजल आता पोहोचली आहे. सामान्य भाबड्या नागरिकांना एक वीट रचनेही मुश्किल करुन टाकणा-या महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी, घाटकोपरच्या अस्लफा गावातील जंगलेश्वर महादेव मंदिर मार्गावरील सुभाषनगर येथील भारत सोसायटी रहिवासी संघाजवळचा राखीव भुखंड मदरसा मस्जिद अरबिया सिराजुल उलुम च्या घश्यात घातला आहे.

कोरोनाकाळातच या अवैध बांधकामाला सुरुवात झाली होती.याचा त्रास स्थानिक भारत सोसायटी रहिवासी संघातील नागरिकांना जाणवू लागला. त्याची रितसर तक्रार त्यांनी पोलिसांना आणि महानगरपालिका एल वॉर्ड (BMC) येथे डिसेंबर २०२० साली प्रथम केली होती. पण त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले गेले असावे. कारण एकूणच पालिकेच्या प्रशासनाचा कारभार हा सावळागोंधळाचा आणि भ्रष्टाचारासाठी (corruption)कुप्रसिद्ध आहेच. त्यामुळेच धनाढ्य संस्थांना त्यांना सहजपणे आपलं करणं सोपं झालंय , त्यात इथे तर मदरसा मस्जिद यांना आखाती देशांतून मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य होत असतेच. त्यामुळे या अनधिकृत मदरशाच्या बांधकामासाठी जे पुर्णतः बेकायदेशीर आहे , कायदा पुर्णपणे वाकवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांना आधी वाकवले गेले असणारच , कारण त्याशिवाय हे शक्यच नाही. कारण ही अवैध मस्जिद (encroachment)बांधण्यात येणारा घाटकोपर पश्चिम अस्लफा येथील भुखंड मुंबईच्या DP plan नुसार हरित पट्टा म्हणून राखीव भुखंड आहे .

नेहमीप्रमाणेच एल वॉर्ड महानगरपालिका अधिका-यांनी रहिवाशांच्या तक्रारीची दखलच घेतली नाही कारण त्यांचे हात ओले करण्यात आले असणारच. चिरीमिरीमुळे अधिका-यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे , असा स्थानिक नागरिकांनी आरोप केलेला आहेच. या डोळेझाकीमुळे येथे आता तीन मजल्यापर्यंत RCC बांधकाम झालेले आहे. वेळीच पावले उचलली असती तर हे रोखता आले असते पण सगळ्यांची तोंड बंद करण्यात लॅण्डमाफिया यशस्वी झाले आहेत.


भारत सोसायटी रहिवासी संघातील महिला , लहान मुलांसाठी या बांधकामामुळे ( ज्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिकच छोटा झाला आहे) त्रास सहन करावा लागतो आहे. दिवसभर वस्ती बाहेरचे मुस्लिम तरुण मदरशात येऊ लागली आहेत. त्यामुळे इथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नोव्हेंबर २०२२ पासून भारत सोसायटी रहिवासी संघ आणि आजुबाजुच्या इतर सोसायटीच्या तक्रारी पुन्हा पोलिस आणि महानगरपालिका यांना देण्यात आल्या आणि त्याचा सातत्याने भारत सोसायटी रहिवासी संघातील नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर हे बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले. परंतु मदरसा मस्जिद अरबिया सिराजुल उलुम ने कोर्टात धाव घेऊन कोर्टाची दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करत काही काळासाठी स्थगिती मिळवली आहे.त्याविरुध्द भारत सोसायटी रहिवासी संघ आणि आजुबाजुच्या सोसायटीच्या नागरिकांनी आपला लढा सुरूच ठेवला आहे.

झोपडपट्टीतील बांधकाम हे विटांचे किंवा पत-याचे असते , ते सरकार कधीही पाडू शकते . सरकारच्या योजनांनुसार आता झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येतात व अशा सरकारी जमीनीवरील झोपडीधारक वेळोवेळी सरकार अधिकृत करत असते. पण या कोणालाही अशा जमिनीवर RCC बांधकाम करता येत नाही. परंतु ही अवैध मस्जिद RCC बांधकाम करुन बांधण्यात येत आहे. हा भव्य असा मदरसा येथील बहुसंख्य हिंदूंच्या उरावर आणून बसवला जात आहे. याला प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची दुर्दैवाने साथ मिळते( अर्थात त्याचा मोबदला त्यांना मिळत असणारच).


पण आपण आपल्या लालसेपोटी लॅण्डजिहादला(land jihad ) रान मोकळे करुन देत आहोत आणि हे उद्या आपल्यावरच उलटणार आहेत याची यांना कल्पनाही नाही . पैश्यापुढे हे आंधळे होऊन बसतात . शेवटी तुम्ही त्यांच्या लेखी काफीर आहात , याच मदरश्यातून विखार घेऊन बाहेर पडलेले धर्मांध मुस्लिम तरुण उद्या तुमच्या पुढील पिढ्यांना त्रासदायक ठरणार आहेत.

या लॅण्डजिहादींना मार्ग दाखविणारे हे पालिकेतील अधिकारी म्हणजे आधुनिक जयचंदाचे वारसदारच . जिथे RCC बांधकामच नियमात बसत नाही व राखीव भुखंड(land) आहे तिथे कायद्यातील पळवाटा दाखविण्याचे काम हे आधुनिक जयचंद करत आहेत.
स्वतःच्या स्वार्थासाठी स्थानिक हिंदूंना भयानक अराजकाच्या तोंडी देण्यासाठी हे मागेपुढे पाहत नाहीत. कुठे फेडाल हे पाप?
हरित पट्टा म्हणून असलेला राखीव भुखंड या भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांनी मदरसा मस्जिद अरबिया सिराजुल उलुम च्या नावावर करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे जे कायद्याने शक्य नाही. अशी कागदपत्रे पळवाटा काढून बनवली की बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले तरी पुन्हा उभारण्यात अडचण येऊ नये वा वरचेच मजले पाडले जातील अशी लबाडी करण्यात आल्याचे समजते. बांधकाम पाडण्यासाठी JCB देखील पोहोचणे शक्य नाही, अशी जागा आहे ती.

हा पटलावर आलेला लॅण्डजिहादचा एक नमुना आहे, या प्रकरणात सुजाण जागृत हिंदूंनी भारत सोसायटी रहिवासी संघ व त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सोसायटीच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.
डोळसपणे बघितल्यावर आपल्या आजूबाजूला देखील अशाप्रकारे लॅण्डजिहाद आढळून येईल, त्याविषयी व्यक्त होणे , एकजूटीने आवाज उठवणे आवश्यक आहे.

बांद्र्याला रेल्वे स्टेशनलगत अशाच तीन तीन मजल्यापर्यंत झोपड्या राजरोसपणे उभ्या आहेत. तेथे ठराविक वर्षांनंतर आग लागते आणि तेथील रहिवासी बाजूला तात्पुरती झोपडी बांधतात . आग विझल्यावर ( जी हेतुपुरस्सर लावण्यात आली असण्याचीच शक्यता जास्त) पुन्हा झोपड्या उभ्या रहातात व तात्पुरती बांधलेली झोपडपट्टी ही कायमच केली जाते. हे सर्व मुस्लिम ( यात बांग्लादेशी असण्याबाबत याआधी ब-याच वेळा पुढे आले आहे) आहेत हे वेगळे सांगायला नको.
हा लॅण्डजिहाद नाहीतर काय?

असेच एक प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात फेरविचार करण्यासाठी आले आहे. गेली दहा बारा वर्षे यांचे भिजत घोंगडे कोर्टात आहे.
उत्तराखंडमध्ये हल्दवानी रेल्वे स्टेशनलगत असलेल्या ४५०० अनधिकृत बांधकाम ( यातही बहुसंख्य मुस्लीमच आहेत) पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु त्याला स्थगिती देण्यात आली आहे . ५०००० मुस्लिम येथे रेल्वेची जमिन बळकावून बसले आहेत. हा ही लॅण्डजिहादच म्हणावा लागेल.

महामार्गांच्या बाजूने वखारी गॅरेज टाकून जमिनी बळकावण्याचा या लॅण्डजिहादींचा प्रयत्न आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो . अशा मोक्याच्या जागा हेरून त्या बळकावून ( भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या साथीने) हळूहळू शहरांना मुस्लिम वस्ती आणि मस्जिद मदरश्यांनी विळखा घातला जातो. हे सर्व लॅण्डजिहादचे षडयंत्र आहे.

गजवा-ए-हिंद या आपल्या उद्दिष्टासाठी मुस्लिम सतत कार्यरत असतात . गजवा-ए-हिंद (gajwa-a-hind) म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानला मुस्लिम बनवणे. लव्ह जिहाद सारखाच लॅण्डजिहाद हा त्या उद्दिष्टाकडे घेऊन जाण्याचा मार्ग आहे. सर्वात मोठा लॅण्डजिहाद हा अखंड भारतचा तुकडा पाडून पाकिस्तान निर्मिती हा आहे. लॅण्डजिहाद हा गझवाए हिंदचाच भाग आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.

दुर्दैवाने आमचेच भ्रष्ट अधिकारी चिरीमिरीसाठी त्यांचे मार्गदर्शक बनत आहेत. आपल्यातील या जयचंदांना ओळखून त्यांना योग्य ते कठोरात कठोर शासन झाले पाहिजे.

Back to top button