कै. जयंतराव सहस्रबुद्धे श्रद्धांजली सभा

दिल्लीत झालेल्या भीषण अपघातानंतर नऊ महिने कडवी झुंज दिलेल्या जयंतरावांची प्राणज्योत २ जून २०२३ रोजी पहाटे तीनच्या सुमारास माळवली. छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्यभिषेक दिनी अर्थात हिंदू साम्राज्य दिनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक व्यक्ती जे प्रत्यक्ष जयंतरावांच्या सानिध्यात आले होते त्यांना जयंतरावांच्या आठवणींनी व्याकुळ केले होते. या सर्वांनाच जयंतरावांसोबतच्या आठवणींना उजाळा देता यावा यासाठी … Continue reading कै. जयंतराव सहस्रबुद्धे श्रद्धांजली सभा